शेतीचे पैसे बँक खात्यात जमा करणार २ हजार रुपये, मात्र त्याआधी करा ‘हे’ महत्त्वाचे काम
केंद्र सरकारद्वारे गरीब, शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. अशीच एक आहे. पंतप्रधान सम्मान निधी योजना राबवली जाते
या अंतर्गत देशातील गरीब
शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले
जातात. ही रक्कम ठराविक कालावधीनंतर थेट शेतकऱ्यांच्या
बँक खात्यात जमा होते. मात्र, या
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना
ई-केवायसी करणे गरजेचे आहे.
केवायसी न केल्यास शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा फायदा मिळणार नाही.
या योजनेंतर्गत रक्कमेचा पुढील हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे. तुम्ही ही प्रक्रिया कशी पूर्ण करू शकता, याविषयी जाणून घेऊया.
kyc साठी लगेच Omya Multiservices ला भेट द्या